जमीन कर्ज योजना

जमीन कर्ज योजना म्हणजे काय?
गृह कर्ज हे एक असे सुरक्षित कर्ज आहे कि ते जमीनीच्या मोबदल्यात सोसायटी कडून दिले जाते, ती जमीन व्ययक्तिक किवा व्यापारिक असू शकते. कर्ज घेणारयाला सोसायटी त्याने विकत घेणाऱ्या जमीनीच्या किंमतीतील सोसायटीच्या नियमाप्रमाणे एक भाग कर्ज म्हणून दिले जाते. नियमाप्रमाणे कर्ज घेणारा कर्ज परत फेडण्यास असमर्थ झाला तर सोसायटी ती जमीन विकून आपले पैसे परत मिळवू शकते.

सीमा पात्रता नुसार
कालावधी ३६ महिने ते १२० महिने
व्याज दर वार्षिक १५.००%
हेतू
  1. नविन घर जमीन
  2. जमीन तारण
आवशक्यता:
  1. रेशन कार्ड / वीज बिल/ दूरध्वनी बिल
  2. नवीन किंवा विद्यमान जमीन खरेदी संबंधित दस्तावेज.
  3. उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
      - पगारदार व्यक्ती: गेल्या ६ महिन्यातील पगार स्लिप
      - स्वतःचा व्यवसाय: आर्थिक विवरणपत्रे
  4. गेल्या २ वर्षातले आयकर किंवा फॉर्म १६ (लागू असल्यास)
  5. ओळखपत्र प्रत (उदा पॅन कार्ड, वाहन परवाना इ.)
  6. २ फोटो
  7. २ जामिनदार आणि त्यांचे ओळखपत्र
*नियम व अटी लागू.
[ सर्व अधिकार © २०२२ - २०२३ जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सर्व अधिकार आरक्षित आहेत. ] -- वेबसाईट ची सजावट आणि बनावट कृष्णा आर्ट्स यांजकडून --